क. 7 क” ऊफ, वः टी . "७.८ २.” “९

भ्र

॥! श्री रामप्रसक्ष

श्रीमारांते-उपासना

ऑर क. .&££ फे. हर.

रडी

गि श्‌ , मी कक शरीफ |, शः री "शी “8 , शु भ्‌ .”* १; हः न्या १५:). > व्र ३११ क. ब्र १७७ , रि नहीत (की. क. क्र आ. 6 र) ' क! रि ७९१४, ९, "७ भ्या ककि

“द शं ४“ डी >” ) ; रि री

टी औक - , की » - ती

१५ जु जे. “] कर 1, शि

0. ' रि कन रः कि . जा भी “क र: “4.-) वीक , *' . >) यु ता रे .) भं 9 क. . कि क. म, डड पशु भु मी भं > री र्ड: ७. "वनी ही 3 ही धी) नि जशा -0-४१॥१.. -क*., पी रड डं पी र. -१/५०नलक ती करक फक क. या क, शं त. , र: -> कर 2484) 11 नीमच 0. सि“ हे : ह. यू मी शि. ट्र ... $ ती: 0 १५० य. “म 23277 |

(१1 आय

राापाडक लक्ष्मण रामचंद्र पांगाग्कर, बी. ए. "मुर्ध] कत पुणं.

्श्श्ड “डि ठे

6

शर ४५

रश

रामगयस्ोर ७. [शके १९३५,

०७ ७...

"१

भ्र "क की १. हक

किंमत जाण

या जर कट टा कयी 9९

यर अ, वू | व. ३3००९०. चळ

(९.९ ना श्रीमारिति-उपासना. ।1// प्रस्तावना,

अंजमीगभेसंभूतो वायुपुत्नी सनातनः कुमारो ब्रम्हचारी तस्मे हनुमते नम:

कषलीकडे शिझषणपद्धती पार बिघडून गेल्यामुळें आमच्या तरणसमार्जांत ऐरसामर्थ्य, यद्टियळ भक्तीचा जिष्हाळा यांचा लोप झाला आहे, हो गोष्ट चारबॅ्तांस कळूं लागल्यामुळे राष्ट्रीयशिक्षणाची बॉटाघाट चाळू झाली असून [तंत्र शाळा निघत आहित. हें सर्व ठीक आहे, पण * उपासनेला दृढ चालवार्बे ' | श्रीसमर्थाक्तीरच मर्म अद्याप कोणाच्याही लक्षांत येत नाही! निल्हासमेपासून ष्टीयसभेपर्यंत*्या सर्व चळवळींत * धर्मरिक्षणाचे कोणी नांव ही काढीत ईत ! धर्मशिक्षणावांचन शीलबंत पुरुष तयार होर्ण अशक्य आहे. घंड पाण्याचं ॥तःक्रान, संध्यावंदूनादि नित्यनेम, बह्मकर्म, सूयास नमस्कार, पंचमहायज्ञ कनिश्ययाची उपासना हा मार्ग तरुण पिढीस अजुन लागळ, गह्चर्य आणि हर्थसंगौपन यांर्चे महत्व सर्वास कळेल, कररेब्यकर्थे रामापणयदार्ने करायचा ब्रभ्यास बाढेल, तर प्रतापी राष्ट्पुसष निर्माण झाल्य,शिवाथ राहणार नाहींत. उपा- बलामार्ग बळावला झणजे सर्व कांही होईल.

: कोणत्याही देवतेचा उपासना केली तरी फळ एकच आहे. माहुतीची-उपा- हता तरुण विद्यार्थ्यात दाढाबी या हेतूने मीं हा अल्प प्रय-न केला आहे. आपल्या रंब्सळा तूर्त बीयंवंताची उपासना पाहजे आहे. ' बलमीमाची उपासना केल्यानें उपासकही थलिष्ट होतात. मारतांची उपासना कहुनच समर्थ ' समर्झ ' क्रि कुदुर्गाळा प्रात झाले. मारुतीर्च बह्चचर्य, मारुतीची रामभाकत, व॑ माझतीर्चे

िकिकिबंड्रणक्षर आद, भारतीची उपासना करितां करितां समयाना प्रात धळे,

1,

.. ३८%,

ज्या बभ्तर्चे ध्यात करावे तदाकार मन होते, मारतार्च जो अलंड प्यान करील स्वावर मासति प्रसाद करितो या पहुल रामदासस्वामीच ग्वाही देऊन सांगतात, माध्तीला ' थलमीम ' हणतात. ही पदवी एकट्या माझमीला आहे. जगांत जी झेक बर्ठे आहेत, ती सर्व मारतिरायाच्या टिकाणी एकवटल्यामुर्डे ते आपल्या * निस्सीम थराने दुर्शांना मिवविणारे ' झाले झणन त्यांना ' गळर्माम ' हझणतात.मरूच थळे तीन प्रकारची आहेत. पहिले शर्रारवळ, दुसरं यद्डियळ,व तिसर्र भक्ियळ.शर्रारब- ळाषाचन गगाडा वयक बसत नाही;शरारयळाशिकाय स्वातंत्र्ययश, सोण्य यांचा प्रांती नाही ,शरॉरचळावांचून इतर थळांची दुष्टांवर टाप धसत नाही, हणन शर्रारबळ- शॉकियळ--पाहिंजे. पण नसत्या शरीरयळानं भागत नाही. अफ्कळवंत मनभ्य हिर पशूंनाही आपल्या कप्पांत बागवितो, साडेतीन शहाणे योड्टयांनाही आपल्या मुठीत वागवीत. झणून अकल, या£, किंग याक्ते पाहिजे, यक्तिबळाचा पाठिया शिळाळा, पण यानेंदी भागले नाही. पामाल्याची सूर्थ करून प्यार्चे ग्य उकळले चाहिज; त्याशिक्राय द्थ्यतज, दितयसाम्थ्ये, द्िियदाशे सांच दिव्यत्व प्राप्त होत नाही. मसलमानांत शाकिबळ अधिक सहि, यराविझनांत युक्तियळ अधिक हे, हिदुंत सकियळ अधिक आहे. आज पृथ्यीऱ्या पाठीवर राष्टटांराष्टांचे झगडे घयालळे आहेत त्यांत आझी सवोच्या तळाशीं यरळा आहोंत. ज्यांनी सर्बान्या शिरी यसाव, त्यांना सर्वास्या पायी खसाषयया पाडी आर. आहे, भ्रार्थानकाळी आपल्यापाशी तीमोही यळं हाती. ही तीनही बळे आपण जर पुन्हा कमाऊ तर पन्हा साऱ्या पृथ्वांत सर्व प्रकोर झापण पहिले होऊं पहिले पाहण्याची स्वयं 7 योग्यता आपल्यांतच आहे, पण झायण आपलेपण-आारपर्ले क्ात्मःप-विसरली आहोत, मायेच्या जाळ्यांत पहला आहोत. मायाजाळ शोहून शक्ियळ, थकिबळ भाकिबळ ही ज्यांच्या ठिकाणीं एकवटली भाहेत श्या आपल्या प्राण मारुातिरायाची ' कायाषाचा मगो भावे ' उपासना आपण शह या हणन भापळे गण आपणांस देतोल 3 मारुतीची उपासना सर्वजातीच्या तरुणांना करिता. येसे. सकाळ शब्वाकाळ पेल तितकी तालीम कराषी, कशा, मलसांच, मोर, दंड येडका

._

काढाण्यात, सूर्याला नमम्कार घालावेत, मारुसोर्चे प्यान करावे. मारुतांची मर्ति ताइतांत घाठून ताईत उजल्या देहाला बांधावा, आणि लढाईस जार्द, म्हणजे शत्र समोर टिकणार नाहीत. मारुतो*्या उपासकाला कसलाही रोग- राई होत नाही, त्याला अपजयाची भीति नाही, त्याला परशश्र कसलीही पीडा क& शकत नाहीत. जारेदार पराणीन समर्थांची भीमरुपी स्लोजं घडघहाटारने पाठ झणवीत. '* वारि दुघर्ट मोठी संकटी धांबतो त्वरे. ' असा धमसम्थापने- साठी शत्रुंना इस्तमार, देटभार, पम्छभार देणाग सलमाोम नेह. भापल्या मंत्निय आहे. अशी यळकट खडा ठेवावी. माठतीच्या रणककश कापमदेच चिंतन कराव, मारुतार्चे पत्टकेत काळचकाप्रमाण लंकवरून कस फि भाळ याचे ध्यान करावे, यजरंगयलीचे प्यान कारांना दरपळाळा आपे शर्रीर पज्मासारख यळ ८८ कसं होईळ यार्च मलन कराय, मारुताचे ध्यान कार! करिता मा असाच वजदेदा होइन अर्स नेहमी इच्छित असार्व. मार्तानरष॑ घपळ व्हार्वे, गिरीकंदुर्र, दुऱ्याखरा, डोंगरगड, सहज धांवतां धांबतां आपळीशी करावी. अनतान थंडेवारा यांना जमाने नये. ळोशंड पचयन भग्म कराव. मा*्तासारर्छ शुद्र अम्हचय पाळावे. रामसांरिञार्च ध्यान कराव. नामस्मरणाचा तशाखा चाळ. वावा, झणजे कामक्रोचादे दुर दुधेळ ऊन जातात. समर्ध सांगताल--

सखी राम त्या काम बाथूं शकेना गुणी इष्ट धारिष्ट त्याच चुकेना हरीभक्त तो शत्रुकामासि मारी जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी माश्‍्तीची श्तुतिस्तोर्बे गजून हणावींत, अभंग, पदें, आरत्या यांचा रोज एक तर्रा पाठ टेवावा. माठ्ताला झाळवार्वे, आपलेसे करावे तीनही बळे संपादून त्यांचा राष्ट्कायार्थ व्यय करावा, मोटा बजरंग बली कीं जय!

पुर्णे, मुमुलु कचेरी. शंतह! श्रीरामजयंती शके १८१, | लक्ष्मत रामचंद्र पांगारका,

चब 22:24 ४“

श्री मारुतिरायाचे चरित्र.

अया

>

मनोजवं मारुततुल्यवेग जितेदरियं बुद्धिमता वारष्ठम्‌ वातात्मजे वानरयूथमुख्य श्रीरामवदृतं शरणं प्रपद्चे १॥

श्री मार्सतरायांचा ज्म केसरीनामक महाप्रलापा वानगापासून तयाची खी जी महासती अंजना हिच्या पोटी साळा. हा वायदेवाच्या प्रसादार्न साठा झणन याळा वातपत्न, मार्साते, असं हणतात. अजनी क्रष्यमक पर्वतावर कडक तपश्यया करीत होती, प्यानधारणादि्कांत ती फार निष्णात होती, तिला शिवाची मोठी भक्ति होती. दुशग्थराजार्न पुत्रकामेशियिज्ञ केला, तेव्हां यज्ञनागायणारन प्रस होऊन टी पायसपाज दशर्थ्खिर्यांसाठी दिर्ळे, त्यांतला एक भाग घारीने उडडॉविळा ता दायदेवार्न नेमका अंजनोच्या हातांत आणन टाकला! अंजनीर्न शिवस्मरण करुन तो तात्काळ भमझिला, वायु- देवाचा वेग, अभिनारायणाचा तेजस्विता, महास्द्राचं दुष्रसंहारकत्ब, हे तीनही गुण देवांच्या प्रसादाने अंजनीच्या पवित्र गर्भाला प्राप्त झाले. 'शडड बीजा पोर्टी फर्ळे रसाळ गोमटी ! या सिद्डाताप्रमार्णे आर्च तप फास आढे,

तिच्या पार्टी चेत्र शुद्र पोणिमेला सूर्योद्यी था अपरसूर्याचा जन्म झाला. पितरांचे तप आणि देवताप्रसाद्‌ यांस्या संयोगाशिवाय असा भास्करासारखा महाप्रतापी पुज निपजर्णे अशक्य आहे.

माहुतिरायाने जन्मतांच त॑ःनर्श योजनांचं उद्डाण केळे पक्ककळ समजन सर्थमंडळाळा तो कवळुं लागळा! ' मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात! हां म्ृण भगदा सरी आहे. पाल्मीकिमनि ( उत्तरकांड अ, ३५ ) झणतात;---

बयालाकाभिसुखो षाळो बालाक इव मूतिमान्‌

गृहीतुकामो बालाके प्रुवतेंबरमध्यगः २४

नाप्येबं वेगवान्वायुगेरूढो भनस्तथा

यथायं वायुपुत्रस्तु क्रमतेम्बरसुत्तमम ।। २६॥

यालसूर्यासारख्या या प्रता्पा यालार्ने बालसूयीकडे टक लाविला, आकाशमंडळांत उड्डाण केळे. वायू, गरुड मन यापेक्षां या वातपुत्राचा वेग फार प्रचंह वाढला. वायुपुञ वायळाही आवरेनासा झाला. ' तमनुपुवते वायः पुवन्ल पुञमात्मनः ' मारुनापुर्ढे मारुतीने धांवारवे. ' बापसे बेटा सवाई ' झाला तरच जन्माप्त आऱ्याचे साथ ! हा बालवानर थोरांचा भतिक्रम कराल हणून इंद्रान याच्या अंगावर वज टाकलं, ते याच्या हनवर्टाला निसटून गेले. हनही दुखवली वजाचाही चृर साला ! तेव्हांपासून मारुतीला हनुमंत भ्रर्त नांव निळाल. देवांनी मारुतीला स्ततिस्नोत्रांनी प्रस्न केले, “तं अवध्य अजिक्य होशील, शखाख्ण्वीण होशील, उत्तम वक्ता, राजनीतिकुशल होशाल ' अशा प्रकारचे वर* दिले. “* अमित्राणां भयकरो मित्राणामभयंकरः ! असा मारुतीचा दंडक चालूं लागला, त्याने लोलेर्ने प्रचंड झार्डे उपटावींत, मोठाले पर्वत चंडूसारखे उडवाबेत, आकाशमंडळ हाच तालमीचा आखाडा समजुन चंड उड्डाणे करावीत. त्याला वजांग-बजयांग-बजरंग हणतात.

पणा हहेणण कणणणाणाणीणण न्याल

थेगवंत मारुतसारेस, युधिबल रुपानेधान एवमस्तु कह कृषि ठाये, केशरि सनि सुख मान १॥ तुळसादास

क, हक

: अजरंग बली कों जय ' असा मनापासून जयघोष करणार्‍या ताठीमयाः मांना मारुतिराय आयुरारोग्पयश देतो.

3 माझतार्ने सप्ीवार्शी रोह जोडला. मारतिराय फार युद्रिमंत, मलिष्व, सलामसलत देण्याच्या कामी फार ति:म्पूहःव निर्भीड होते. क्रष्यमक पर्वतावर राहत असतांना सीतादवीचा शोध करीत रामलर्मण पंपातारावर भाले. तेव्हां त्यांचा शोध करण्यास सम्रीवानें मारुतीस पाठाविलें. तेव्हा मारुतीन कार यक्तार्चे मनोहर भाषण कडन रामार्चे मन माहिले त्याचा खुग्नीवाशी अपभिसाक्षिक सेई जमवून दिला. हा प्रसंग ( किष्किधाकांड 3।7 ) प्रत्येकाने अवश्य वाचावा झणने मारतिरायांच्या हृदूयहर्मी वकुत्वाचा यथार्थ कल्पना होईल. ' अत्पाक्षर, असंदिग्थ अस्खलित ' अशा त्याथ्या पक्‌त्वार्च [यूह रामरायाला मोठे कोतक वाटळे आहि ! मारुनार्ने आपल्या स्कंधाबर रामलत्म णांना खुस्रीवाकडे नेले. रामार्न वाळीस मारुन खुयीवाला राज्याभिषक कर्टा, सर्माव आनंदित होऊन चार महिने विषयख्ुखानुभवांत पूर्ण रंगुन गेळा.

रामसुपग्रावांच राख्य होऊन असं ठरळे हार्त की, रामाने वाढीला माढून ससीवाळा राज्याभिषेक करावा सम्रांवार्ने सातादर्वाचा शाध कडन, राबणनिदांळणाच्या ५1) रामास साह्य करावे, या ठरावाप्रमार्ण रामाने आपळी कामगिर्ग उत्तमप्रकारे केली, पण अपूर्व निष्कंटक राज्यसुथराचा भनृमव मिळतांच तारेच्या संगतीत रंगुन सरग्नाव माज आपल्या कतेव्यास विसरला. राम- बंद्राळा साहनीकच क्रोथ झाला त्याने सग्रांवास शासन काण्यासाठी लक्ष्म- णास पाठविलें. अशा प्रसंगी मारांतरायांनं खऱ्या मत्सयार्चे निष्कपट अशा सन्मित्राचं उत्तम काय केल. लक्मण काधताम्याक्ष होऊन वानरांस भिववांत जिवीत सर्मावनगरांत शिरला. इकडे मारुतीनं निर्भाड निमय होऊन सुर्माबाळा* जाग केरे ब:--

८७००/९०५०००५५००/००००५०५ अणााच्ाण णा

$ अध्यात्मरामापरण. किर्ष्किधाकांड. सर्ग,

०००००९७ ०९००००0 00. 0 हतया कक महरा

1

रामेण ते कृतः पूर्वपुपकारो हनुत्तमः

कुतप्नव स्वया नूनं विस्मृतः प्रतिमासि मे ॥४५॥

त्ववागमनमभेकाम्र इक्षते कार्येगोरवात

त्वं तु वानरभावेन स्त्रीसक्तो नावबुध्यसे ४७॥

या प्रमाणे त्याची स्पष्ट द॒ जोरदार शब्दांनी कानउघाडणी केली त्याजकडून सीताशोधा्थ पाठविण्यासाठी प्रचंड बानरसेना तयार करून ठेवली. लक्ष्मण होळे फाडीत येतो आहे तांच हसत हसत त्याला तारेचा महाल, अंग- दाया वाडा, प्रेमळ शब्दांनी दाखवीत दाखवीत मारतोर्ने त्य़ाला खग्नोवाच्या महालापार्शी आणले! ' हे चांडाळा! रामाला तूं इतक्यांत विसरलास काय! ' अशा कठोर शब्दांनी लक्ष्मण खुग्रावावर उसळतो आहे तोच*:--

उवाच हनुमान्वीरः कथमेवं प्रभाषसे

त्वत्ते।घकतरो राभ भक्तोयं वानराधिप: ५४॥

रामकार्याथमनिशां जागति तु विस्मृतः

आगता': पारेतः पश्च्य बानराः कोटिश: प्रभा ५५॥

या प्रमाणं मारुतरायांनी उत्तम राजकारण करून आपापसांतळा कलह मिटविळा! खुम्रीवालळा आंच कमी होता, लक्ष्मणाला जास्त होती; सुमराव सुखासीन झाला होता, लक्ष्मण उपासतापासांत दिवस कंठून तीय तपाचरण करीत होता; खुग्रीवाची रामभक्ति परिस्थिर्तांच्या उपार्धामळें निद्रित झाली होती, लःमणाची रामभक्ति पर्ण जागत झाली होती; भसा उभ- यांत भेदू होता! तथापि वद्विमंतांमध्ये वरिष्ठ असे जे मारुतिराय त्यांनी मवाळ जहाल अशा या उभय वौरांचा समेट करून उभयतांचा सामान्य शत्न जो भजापाडक रावण त्यांशी त्यांस य॒द्द करावयास नेलें !! मारुतार्च यक्तियळ अर्स लोकोत्तर होतें. त्याच्या युकीबळाच्याच तोर्डाचें त्याचें लोकोत्तर वक्तृत्व होते. वाल्माकि याच प्रसंगाच्या मारुजांच्या वक्तृत्वासंबंधान झणतात$$--

००० रणा णक ! 0 0१णकीण

* सद्र. सर्ग कि. अ. २९

शग

हितं तथ्यं पथ्यंच सामधघमार्थनीतिमत प्रणयप्रीतिसंयुक्त विश्वासकूतनिश्वयम ॥८॥

समद्रोठ्ठघनाचा समय प्राप्त झाला तेव्हा १०० योजनें समद्रार्चे उड्डाण करुन सोनाशोध लावुन कोण परत येईल अर्स अंगदानं विचाग्लि. तेव्हां कोणा हणाला मी १० योजन जाईन, कोणी हणाला मी २० जाईन, यापर- माणे होतां होतां जांबवान म्हणाला मी ९० योजन जाईन अंगद झणाला मो १०० योजने उडुन जाईन, पण माझ्याने परतवणार नाही! इतक्यांत जांबुवानाळा मारुतोर्च रमरण झाळं तो परमोत्साहार्न गजुंन झणाठा:--

हा तनय भारताचा, याच्या ऐका अपार वीयोला

भाक्षित होता पारिणतफलमतिनॅ*उपजठािसू्याला॥१३५ याचे भजवंड महाप्रचंड यमदंड वंडवक्ष महा

दा वत्नदेह कवळ सुरशत्रपराजय'!प्रव क्षम हा (१३९८॥

दा विजयवियगाला, दुर्धर, दुध, सर्वेवीरमणी

लं घुनि नदोपतीतं शोधील तपालसनुची' रमणी १८९ ।।

-र्‍मारोपत, मंत्र रामायण. या जांचवेताच्या उत्साही वाणीने मारुतीला सवपराक्रमार्च स्मरण शार्ल; त्यार्न बझलांड नेदूणारा सिंहनाद केळा, रामाचे नांव थऊन उद्टाण केले! मध्ये आठेज्या अडचणीतन य्ताने पार पडून परतीरावर जाऊन पॉहखला.

मारुतिरायांनीं छर्केत सोतादेवाचा शोध ळावून तिळा रामवूत्त सागि- तर्ळे राममृद्रिका दिली. आणि लंकेची हाळी करुन साताशोधाचे आनंददायक वृत्त सांगण्या इरितां उद्डाण करून ते परत वानरसेर्नेत आढ, ह्या गार्टाच्या वर्ण- नाला रामायणांत ' सुंद्रकांड ' असे यथाथ नांव दिळळ॑ आहे. वाल्मीकिरा-

की

कक 0०१०१ कल क, 20 वटल 0.

* पक्क फळ अर्से समजून, देवांचे शत्रु जे राक्षत त्यांचा पराजय करणारे. !राममार्या.

श्‌

घ्रायणांन लकेच वहाररीजे वर्णन दिलें आहे, लेहतासकोटि देवांना चर्दात टाकून साग्राज्यारचे राजसी ऐश्वर्य भोगणाऱ्या मदोन्मत होऊन अधर्म आणि अनी- ति यांचे जोरावर जगत्पोढहा करणाऱ्या जगस्कंटक रावणाच्या नगरींत मारु- तिरायाने सक््मड्यान प्रवेश केला. सर्व ल॑हा तीतील बाडे त्याने धंडाळले, पण कोटे सीतादेवांचा शोध लागला नार्ही. तेव्ह ' सोता सागरे निमप्ना वा भह्षिता बा 'ता वा मता बा ' भसा संशय पेरुन त्यांच चित्त संशयित झालें. सीताशोध करितां परतण्यांत बिलकुल पुरया्ध नाही असें मनांत येऊन तो विषण्ण झाळा, पण उत्साहवंत वीराच्या हृदयांत विषादाळा जागा मिळत नाहीं! त्यार्ने अशोकवनिकेंत सीतेला शोधन काढले, [शशपा--( शिसवी )-वृक्षाखाली त्यानें एकबेणी, उपवासार्न दीन झालेला, दूःखित. रामचितनमप़त अशी साता पाहिली, तळर्सादास म्हणतात;--

दोहाः:-तव हनुमत कहा सब रामकथा निजनाम

सुनत युगलतनु पुलाक आति, मगन सुमिरर गुणगयराम॥६॥

कापिवरवचन सप्रेम साने, उपजा मन विश्वास

जाना मम क्रम-बचन यह, कुरासिधुकरदास ९॥

दाखि बुद्धि बळ निपुण काप, कहा जानकी जाह

रघुपातेचरण हृदय बार, तातमधुर फल खाहु १६॥

मारुणगर्न रामाचा हकांकत सांगितळी, तेव्हां रामभक्तीनं सांताष मारते या उभयतांची अंतःकरण भरून थेऊन त्यांच्या अंगावर सात्विक रोमांच उभे राहिले, ते रामस्मरणाबरोबर रामाच्या गुणध्यानांत मप्न झाले. मारुतीच प्रेमळ भापण ऐकतांच सोतेच्या मनांत त्याविषयी विश्वास उत्पन्न झाला हा दयासमुद्र रामाचा मनांतून खरा भकत आहे हे तिने ओळसिले. मारुतीची याद्वे, मारुतीचे शरीरवळ मारुर्तांची चतुरस्रता पाहून सीता झ्णाला, ' बाळा! आतां जा, रघपति चरणांर्चे चितन करीत जा. वनांतील मधुर फळे खाऊन दिश्नांति घे. ' सोतेची रामभाके पातिवत्य पाहून राव-

धि

णाला तिर्ने अंगच्या पातिद्त्यानळाच्या जोरावर शिडकारलेली पाहून मारुतीचा निश्यय झाला कीं, रावणादि राक्षसांचा संहार करण्याकरितां अवतरलेल्या राम- प्रभूची सातादेवी ही आदिशक्ति होय. सीताराम हे भापले भषाईबाप होत भशा शुद्रभावनेर्ने माह्तारचे हृद्य निरंतर रंगलेले असे. रामभक्तांत माहतीच श्रेष्ठ होय अर्से समर्थहे हणतात. रामानें ओळखीसाठी दिलेली मद्रिका त्यानें सीतेजवळ दिली सोतेपासून रामास देण्याकरितां चुरा"णे मागुन पेतला. अशोकबनांतलीं मधर फर्हे खाऊन तो यथेच्छ पाणी प्याला. साताशोधार्च पर्ले मरू्य काय झालं अर्से मारुतीस याटले, तर्थापे कांही तरी अधिक कामगिरी करुन दासावेल्याशिवाय परत जार्णे याग्य नाहीं अर्स (पा 'वतर- शिरोमणीस* वाटल;--.

कार्यार्थमागतो वृत! शवामिकाया विरोधतः अन्यात्किचिदृसंपाद्य गच्छत्यथम एव स: ६९

माठतीर्न सातेने भशभ्रयिलेला वृक्ष सोडुन सारी क्षशे'कवगिका उभ्वस्त केली, सहसत्रस्लंभांबरचा मग्य राजवाहा जाळून टाकळा, सर्व रक्षकांस ठार मारेळ, किकर नावार्ख ८० हजार राक्षस मारुतान्या भंगावर आले त्या सर्वास या एकाका वीराने भापल्या प्रचंड गदैर्या तहाख्यांनी धळींत ळोळावळे. रावणाचे पांच सेनापति आणि रावणाचा पुत्र अक्ष (असखया ) या सर्वास त्याने यममद्सांस पाठविर्ळ ' इंद्र जितार्न बह्माखप्रयोगार्न ( माद- तौर्ने बांधे दिल्यामुळे ) त्यास बांधूत रावणासन्मखष रावणद्रयारांतः नेलं मारुतालाही तेंच पाहिजे होते. वंद्रनिताने यथारषप माठातपराक्रमाचो स्तति करून रावणास सांगितर्ल)| की;-

१५५७-००. 710 0...) पक्क टल

४५ अध्यात्मरामायण. सर्ग, : वाल्मीकिरामायण, क. ४१--४० पडा, 1 अध्यात्मरामायण सर्ग ४.

ट्‌

यद्यक्तमत्रार्य विचा्य मंत्रिभि- विधीयतामेष छौकिको हरिः।

मंत्रिमंडळाचा योग्य सष्धा घेऊन योग्य तें विचाराने करा कारण हा वानर सामान्यांतला नाहीं. " मारुतारने आपर्ले अलोकिकत्व उत्तम प्रकारें सि करून दासविलें. तूं कोण आहेस हणून विचारतांच “मी खग्रोवाचा दूत रामाचा सेवक आहि ? असं त्याने सांगितळे. ' तूं वनभंग कां केलास! ' या प्रश्नाला * एरवी रावणाचे दुळंभ दर्शन झालें नसतें ' असे त्याने उत्तर दिर्ले ! ' तूं राक्षसांना कीं मारळेस! ' या प्रश्नावग आत्मसंरक्षणाचा इंश्वरी कायदा माहोत असलेल्या या इश्वरनिष्ठार्न ' रक्षणार्थंच देहस्य' असा सडखडीत जबाब दिला! ' एवढें बळ कोठून आलें?! या प्रश्नावर रावणाशी आपर्ठे समत्व सुचवून ' पितामहादेय वरो ममापिहि समागतः ' असे तो हणाला, ' तला असा वर मिळाला आहे, तर मग बंधन कां पावलास! ! या प्रश्नास त्यानें ' ज्या अह्माख्रार्ने मळा बांधलं त्याचा मान रहावा तुला पाहावें झणन! ! हे उत्तर दिलें यावर ' मला भेटण्याचा हेतु काय! ! अर्से रावणाने विचारतांच ' कांहीं तशाच महत्वाच्या रामकार्यार्थ मी आलों आहे ' असें सांगून मारुतानें त्यास स॒भीवाचा निरोप कथन केला रामाचा योग्य सलाही दिलाः--

तक्भूवान्दृष्टधमार्थस्तपःकृतर्पारिम्रहः

परदारान्प्रहाप्राज्ञ नापराळूं त्वमहास १७॥

नहि 'घमाविरुद्धेषु बव्हपायेषु कमस

मूलघातिषु सजजन्ते बुद्धिमन्त भवद्विधाः १८॥

तत्त्रिकालहित वाक्यं धम्येमथानुयायिच

न्यस्व नरशाटूल! ज्ञानकी प्रतिदीयताम २१

याचा अर्थः--“ हे महाप्राज्ञा! तूं धमोर्थतत्व जाणणारा आहेस! तपोयळामुळें धनवान्यादिकांची तुजपाशी समद्वि प्षाली आहे. तुला सांगा- यचे एवढेच कीं परखीचा अभिलाष तं सोडून दे! सद्दर्मांला सोडून असल्यामुळे

अनथौवह कसलेल्या घरादारांची पाळेमुळे खणून टाकणाऱ्या 'दुष्कर्माच्या ठिकाणीं तुझ्या सारखं सुबुद्ध प्राणी आसक्त होत नाहींत. हणन विचार करुन जानर्कास परत दे. हा माझा बोध धम्य आहे, अथोनयायि हझ० नातिशाखाला धरून आहे, त्रिकालहित आहे ह्० या प्रमाणें तू वागळास तर राम तुला पूर्वा- पराधाचा क्षमा करितील, तुझ्या विदयमान ऐश्वर्याची हानी होणार नाही भावि अरिष्ट टळेळ!!'' मारुतिराया-या भम्तिम वक्तृत्वाचा होही एक उत्तम मासला आहि. ( वाल्मीकि रामायण, संदरकांड अ० ५०।५८ पहा. ) मारुतिराय पर- राज्यांत अशी शिष्टाई करायला गेले तेव्हां दोन गोष्टींची लांजपाशीं जय्यत तयारी होती. एक, शिष्टाईचे काम सलोख्याने झालें नाहीं तर लागलेच यद्धकां- डाला आरंभ करण्यासाठी प्रचंड वान'सेना परतीरावर सज्ज होऊन बसली होती! दुसरं, मारुतीचा आत्मविश्वास प्रचंड होता. तो अनाद्र *पमान ठेशमाञ सहन करणारा नव्हता. शत्रंचीं हार्ड नरम करण्यार्च त्याचें सामर्थ्य ढोकात्तर होते, हझणनच त्यार्ने रावणास बजावले, कीं तूं हा सद्डोध ऐक- णार नाहींस, तर ' साश्वरथकुंजर ' अशा लंकेची मी एकटा होळी करुन टाकीन! तुत्ते मित्र, मंत्री, ज्ञाती, भाऊ, सख्त, हितक्त या सवांना भस्म करण्याचे सामर्थ्य माझ्या रामाच्या बाणांत आहें! !' स्वजनांचा पाठिबा, आत्मविश्वास, लढाईची पूर्वययारी चा साधनञयीशिवाय जे जे शिशई करण्यास सज्ज होतात ते ते शन्ञच्या उपहासास थटटेस पाञ होतात ! असो. रावणाचा विनाशकाळ सर्माप भाला असल्यामळे त्याला हा सद्ठोध रुचला नाही. त्यानें मारुतीचे शेपूट जाळण्याचा हुकूम केला. काळचक्राप्रमार्णे शक्षराज्यांत अव्याहत फिरून सवाची घरेदारे जाळणाररे त॑ शेपूट उलट रावणनाशास मात्र अधिकच कारण झालें ! राक्षसांनी शेप्टाला वख गुंडाळून त्यावर तेलाचे बघुधले ओतळे तें पेटवून दिलें. मारुतीचे कामच झालें! त्याने राक्षसांना शेपटानें बडवळें, जाळले, पाळले, झॉकून दिले, अवशिष्ट राहेलेले वाढे जाळून लंकेची रक्षा केली! सामाज्य- मदाने धुंद झालेले राजे मारुतीच्या शेपटाला भिऊन वागतील तर कांही वर्ष टिकर्ताल ! असो. लंकादहन करुन मारुतिराय सीतेची आज्ञा घेऊन निघाले एकाच उड्डाणासरसे वानरसेना होता त्या महेंद्र पर्वतावर उत्सुक असलेल्या स्वजनांस येऊन भेटले. संषानीं ' बमरंगयठी की जय! म्हणून त्याचा जयजय-

कार केला, सर्ववृत्त जांबषतासं मारुनितर्फे रामादिकांस निवेदन क्ल सवा. सच मोठा हुरूप चढला. मारुतीने सीताशोध लाविला, लंकेची होळी केलाच, पण याहून एक महत्कार्य केलें. राक्षस देवमानवदानवांना अजिक्य होऊन राहिले होते, त्यांच्या अंगाला हात लावण्याची, त्यांजकडे वांकड्या मानेने पाइ- एयाची, त्यांच्यावर चाल करून जाण्याची, त्यां-याशीं यटूप्रसंग करण्याची कल्पनाही नष्ट झाली होती. लंकेचे राक्षस हणजे मानवांना खाण्याकरिता जन्मठेळे आहेत अशी राक्षसांनी आपल्या अमानुष रुत्यांनी मानवांची समजूत ' करून टाकर्ला होती, यामुळे राक्षसांच्या ठिकाणीं धमेंड मानवांन्या ठिकाणीं बावळेपणा हे विरुद्ध गुण उत्पन्न झाले होते. मारुतिरायांनी हे पारडे पार फिरवून टोकलें. त्यांनीं एकट्य'नीं अद्धत शक्तिबळाच्या प्रचंड जोरावर हजारे राक्षसांसा धूळ चारली. राक्षस वानरांना भिऊं लागळे वानर राक्षसांना भेइ- साव लागळे ! काळ फिरला, राक्षसांची सत्ता 'अस्तास ज!ऊं लागली.

यानंतर युद्ठकांडास आरंभ झाला. रामरावणांच युद्द सर्वास ठाऊक आहेच, त्याचा विस्तार मी करात नाही. वानरांनीं पांच दिवसांत सेतु चांधला, व॒वानरसेने धाड लंकेवर येऊन पडळी. बिभीषणाचा रावणाने अप मान केल्यामुळे राम परमेश्वरावतार आहे हे न्यास समजल्यामुळे तो रामाश्रयास आळा. रामादिकांस विचार पडला. कोणा सांगितलें ' हा शत्षपक्षा- कडील असल्यामुळें यास येथेंच ठार मारा.' कोणी म्हणाले यावर विश्वास ठेवतां यास सोडून या. ' असे दुहांचे दहा विचार.पडले. मारुतिरायांन सांगितलें की, रावणाऐेक्षा रामाचे सामथ्य अधिक आहे अशी याची वालिवधापासून खाभी झाली आहे, याच्या ठिकाणीं दुष्टभाव दिसत नाही, यार्चे बदन निष्कपट दिसते तर्ग याचा संमह करावा. ! या प्रमाणे रामाने बिभांषपणाया संप्रह केला. अंगद्शिष्टाई निष्फळ झाल्यावर यद्वारंभ झाला. हनुमंताने पहिल्या दि- बशी जंबुमालीशीं हृंद्युद्द करून त्यास ठार मारिले, दुसऱ्या दिवशी रावणस- चिव धूम्राश्ष यास मारिले; चवथ्या दिवशीं अकंपनादि राक्षसांस मारिले, साहवे दिवशी रावणार्ने अह्मदृत्तशाक्ते लक्ष्मणावर टाकला असतां लक्ष्मण मुर्हित होऊन पडला, तेव्हां त्यास लंकेत नेण्यासाठी रावण उचठून नेत असतां माह- तिरायान रावणाच्या मस्तकावर असा भयंकर पहार केला की रावण भूमीवर उताणा

प्रहला भडभहां रक्त ओकोत मुर्च्छा येऊन पडला! माराने. लश्मभात उच-

१!

ळून रामासर्माप नेलें, रामान रावणा'चा मगट छेदून पाडला .( बार्ल्मकिरामायण, युद्यकांड, अ. ५९. ) याच दिवशी कुंमकणीस रावणान उठविल्यावर तो युद्धांत रामाच्या हातन मरण पावला. सातल्या दिवशी रावणाचे पुत्न सापत्न भ्राते पतन पावले. आठव्या दिवशा इंद्रजित अदृश्य रुपाने युद्ठास आला, त्याने अल्पका- ळांतच ६७ कोटि वानरांस ठार मारिले तो रामलक्ष्मर्णांस मूर्ठित पाडून गेला. ( अ. ७३) ) तेव्हां जांबवंताच्या सचनेवरून हिमालया*्या कषभनामक शेंगा- वर्राल दिव्योषधी मारुतीने आणल्या. रामलक्ष्मणांसह वानरसेना पुन्हां जिवंत झाल्या. अखेरच्या हणजे दहाव्या दिवशीं लक्ष्मणाचे इंद्रजित शीं घनघोर यडू होऊन इंद्रजित पडला, तेव्हां लंका शुन्य दिसूं लागली. अखेर वानर राष्स यांच ' भतो भविष्यति ' अर्स यद्र झालें. ' कांपे धरा थरारां, गिरि चती, अब्धि होय संक्षुब्ध. 'मांसांचे ढोंग पडले रक्ताच्या नद्या वाहूं लागल्या, रावण रामाच्या हातून पडला. खणा रामरावणयद्धांत, किंबहुना सर्व रामायणक- थ'नक्तांत मारुतीचे पराक्रम, मारुतीची मसलत, यांचीच याग्यता सर्वाधिक आहे, इतकेच काय पण रामभक्त मोरोपंत यांनी हाटल्या माणेः

बा! त्वत्पराकमाविण, सहसा येता खळबळे वळणी ।,

श्रीमद्रामायणरस रसिकाला स्पष्ट लागवा अळणी! ॥१॥

य॒द्ध संपळें. देवांनी रामावर पृष्पवाशि केली. 'मरणांताणि वराने' हँ उदार तत्व सांगन रामाने बिभीषणाकडुन रावणादेकांची किया करविला. बि- भौषणाला राज्याभिषक करण्याचा लक्ष्मागास आज्ञा द्र रामान माहतिरा- याळा आवडीचे काम सांगितलें ! रावणवधाचा बातमी मारुतांनें स्वतः सातेस सांगेतली ! तिच्या ०मानंदास नरती आला, ती रामद्शेनासाठी अत्यत्खक शाली. विभीषणार्न तिला मंगलसञ्रान घाळून शिवबिकेंतन वानरगणांन्या जयघो- षांच्या प्रमळ आरोळ्यांतून रामाकडे आणलें. दिग्य़र झाले. विर्भापण, सूर्णष, भ्षंगद यांसर भरतभेर्टाला उत्सुक होऊन, राम अयोध्येकडे वळले. पुष्पक विमा- भांतून राम सातेल! हा खुवेलपर्वत, हो यद्दभूमि, हा सेत, हा रामेश्वर, हा महे पर्वत, ही किष्किधा नगरी, हा कष्यमक पवत, हे पपासरोवर, हा शबर्राचा ज्ञाश्रम, ही पंचवटी, ही गोदावरी, या प्रमाणे पवचारिञा्न पावन झालेली स्थळे दाखवात आाळले. अंजनोच्या तपश्ययेच्या डोंगराजवळ येतांच यण्पक विलास थब्रकर्ठे, रामादिकांनी अंजनीला नमस्कार केला

७३ फे

तिच्या पाशी माझी साते करू नका अर्से मारुतिरायार्ने मद्ाम सांगित झसतांही रामरायास राहवले नाहीं ! मारुतिपराक्रम ऐकतांच त्या वीरमातेर आपल्या पोराने कांहींच केलें नाही अर्स वाटून उलट वाइट वाटलें. माइर दुग्धाची हे प्रोढी कळिकाळाची नरडी मुरडी रावणादिक ही बापुडी घंघरः केथ !' अशो ती वीरसूची गर्जना रेकून मारुतिरायासारख्या अद्वितीय रत्नाट प्रसत्णारी हो अंजनी धन्य धन्य धन्य-त्रिवार धन्य-अर्सच रामरायाला वाटले सदर गोड प्रसंगावर राष्ट्रीय शिक्षणांच खरें मह'व जाणून राष्ट्रांत वीरमातांच्य नोंडीं वीररसार्न ओथंबलेले उन्छृर्ट गीत असावे ह्मणून श्री समर्था मुदाम “* अजनी गीत! तयार केर्ले आहे ! ते आह्मी पुढें दिलेंच आहे. वेदांनी मुनीसो ग्रयिलेल्या रामरूप परमाल्यानें मारुतिरायाचें स्वमुखार्न गोरव केलें याहू, अधिक भाग्य ते कोणतें ! श्री रामरायाने मारुतीस दिलेलं प्रशस्तिपत्न पहा;--

शोये दाक्ष्यं बलं घेय प्राह्ञता नयसाधनमू

विक्रमश्चव प्रभावश्व हनूमाते कृुतालयः॥

असो. रामरःय सर्वासह अयोध्येस जाऊन पोहोचले. मारुतिराय निरंत त्यांच्या संननिध असत. गुहाळा भरताला रामागमाननंदाची अमूतवात! सांग:नान्या कामावर प्रभर्ने मारुतिरायाचीच याजना केली होती. अभिपेकाचा स'हृळा सशीबरोबर मारुतिरायांनी पाहिला. रामावताराे मुख्य कार्य आरटोपरळे. मारुतिरायांनीं अविप्ठुत ब्रह्मचर्य, निस्सीम रामभक्ति, वरिष्ठ प्रकारची श्वट्रिमत्ता, विशुद्ध मित्रत्व, लोकोत्तर पराक्रम, धर्मसंस्थापनेसाठी दुष्टमर्दनसामथ्यं

अद्भत गुणांचा ठसा भारतीयांच्या अंतःकरणावर कायमचा उठविला आहे. रामरायान मारुतिरायाला बह्मविद्या दिळी आह्मां जड जीवांच्या उद्घारासाठी चिरंजीव करुन ठेवलें आहे. मारतिरायांना जन्मजराव्याथे नाहीत, इतकेभ् नव्हे तर ते आपल्या उपासकांना या शवे दुःरांयासून मुक्त करितात. मारुतिराय प्रसन्न होऊन आह्मां भारतार्यांमध्ये आपल्या वरप्रसादार्न पावन धन्य करून श्रीसमर्थरामदासस्वामीसारखा एसादा महापुरुष निर्माण करोत एवढीच त्यांची प्राथना कडन आटपतो.

संतदास | दक्ष्मण रामचंद्र .पांगारकर,

| भाराव-उपासना

नव्ल्मब् "2च्स्म्मा

श्रीसमथेरामदासकृत [हि ७३ भामरू५[ स्तातर (१)

भीमरूपी महारुद्रा वज़्हनुमान मारुती वनारी अंजनीसूता रामदूता प्रमंजना महाबळी प्राणदाता सकळां ऊठवी बळें सोरूयकारी शोकहती धूर्त वैष्णव गायका दिनानाथा ह्रीरूपा सुंदरा जगंदंतरा पातीलदेवताहेता भव्य शेंदूरलेपना ळोकनाथा जगस्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवेता पुण्यशीला पाब्रना परतोषका

ध्वंजांगं ऊचली बाहो आवेश लोटला पुढें काळाभी काळरुद्रामी देखतां कांपती भय ५॥

एनपपशसणिणिणणापा

वज्याप्रमाणं बळकट हनुवटी असलेला. रावणाचे वन उध्वस्त करू- णारा. > भूतमात्रांच्या हृदर्यी रहमणारा. * लंकेचा प्राण घेणारा, * ब्वशामरे '-पाठभेद.

अक्षा्डि माईेलीं नेर्णा आवळे दंतपंगती

नेत्रामी चालिल्या ज्वाळा .भ्रुकुटी ताठिल्या बळें

पुच्छ ते मुर्डिळें माथां किर्राटी कुंडले वरी

सुवण कटिकासोटि घंटा किंकिणि नागरा ॥७॥

ठकोरे पवेताऐसा नेटका सडपातळू

चपलांग पाहतां मोठें महाविद्युतेपरी

कोटिच्या कोटि उड्डाण झेपावे उत्तरेकडे

मंद्रा्रीसारिखा द्रोगू करोथे उलाटिळा बळें

आणगिळा मागुति नेला आला गेला मनोगती

मनासी टाकिक मार्गे गतीशी तूळणा नसे १०

अणंपासाने व्र्म्हांडा-एवढा होत जातसे

ब्रम्हांडाभोंवते वेढे स्वपुच्छें घालवू शके ११

तयासी तूळणा कोठें! मेरुमांदार धाकुटे,

तयाती तूळणा कैची? ब्रम्हांडी पाहतां नसे! १२॥

आरक्त देखिले डोळां गिळिलें सूर्यमंडळा

वाढतां वाढतां वाढे भेदिलं शून्यमंडळा १३

भूतप्रतसमंधादी रोगव्याधी समस्तही

नासती तूटती चिंता आनंदे भीमदशने १४ | “संदर. ठाण घेऊन उभा राहतो. 3 मंद्राच्या बरोबर्रांचा '्ैणपवंत. * मनाइतकी चंचलगति ज्याची असा. अन्यंत सूक्ष्म अत्यंत शूल. आकाशमंळाला भेदून जाणारा,

हे धरा पैथरा छोकीं हाभळी शोभली भली

दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकळागुणे १५

रामदौसीं अग्रगणू कपिकुळासे मंडण

रामरूपी अंतरात्मा देने दोष नासती १६ (२)

जनीं ते अंजनी माता जन्मली इंश्वरी तन तनू मनू तो पवनू एकची पाहतां दिसे! १॥ त्रेलोक्यीं पाहतां बोळे ऐसें तो पाहतां नसे! अतूळ तूळना नाहीं मारुती वातनंदनू ॥२॥ चळे तं चंचळे नेटें बाळ मोञाळ साजिरं ॥। चळताहे चळवळी बाळ लोवाळ गोजिरं हात कीं पाय कीं सांगा नखं बाटे परोपरी

७७ कशी

दृष्टीचे देखणे मोठे लांगूंळ लळूलळीतसे

नल मळ कमड ळव कच्या वाजा डल ककल

कोणाकोाणाच्या ह्मणण्यांत यापुढे पुढाळ तान चरण आहेत--

पावती रूपविद्यादी स्तोत्रपाठे करूनियां

ऐसें हे स्तोत्रमाहात्म्य पठती जपती सदा १५॥

मारूतीच्मा प्रसादानं भुक्ति क्ति सदा वसे सोळा कळा. > रामाचे दास्य करणाऱ्या सर्व रामभक्तांत श्रेष्ठ. * त्येलो- यांत असें बाळ दुसरे झालें नाहीं ! मवाळ, मऊ. खुंदर. नेहमीं विजे- भ्रमाणें चळवळ करणारें. < मवाळ साजिरे हणजे शरीरानं सकुमार सुंदर, श॒ होवाळ गोजिरे म्हणजे मनाने लव्हाळ्याभ्रमारणे नग्न उदार, पुच्छ.

खडीखाडी दडे तैसा पीळ पेंच परोपरी उड्डाण पाहतां मोठे झेपावे रावमंडळा बाळाने निळिळा बाळे स्वभाव खेळतां पहा ।॥ आरक्त पोत वाटाळ देखिले धरणीवरी ।। पूवंसी देखतां तेथ उडालं पावळ बळ पाहिळे देखिळं हातीं गिळिळ. जाळिळे बह ७॥ थंकोनी टाकलां तेथे यद्ध जाठ परोपरी ।॥ उपरी ताडिला तेण एक नाभि पावळा हा गिरी तो गिरी पा, गप्त राहे तरूवरी, ।॥ मागुता प्रगटे, धांवे, झपावे, गगनांपरी ! | | राहिना काठ ! बळचि घालितां झडा ।। कडाडां मांडती झाड, वाडवाड उलंडती ! | १०॥ . पवनासा रेखा धावे वांबरे विवर ' बहू ।!। पूव बाळठीला हे, रामदास्य करी पढे !॥ ११॥

मारुमोर्च शरीर हा. तले वांदे अरतते. ह्या चढानं वाळपर्णींच बाळसूर गिळिळा. > मारुगिने जस्नगांच तोनशं योजनांचे उद्डाण केळे बाळसूर्याकः चाळळा तेव्हां हाते घ्यावा वजन ठाऊळे वत्यामळे त्याचा डावा उन भम्न होऊ तो भूमीवर पडठा वायडेव दामुठे रु झाला. तेव्हां इंडाने * इतःपर माझ्य वज्यापासून वाळा मव पाडा हाणार नाही, ' असे सांगितळ. या वेळेपासू, मारुतीळा 'रुनुसान्‌ उभें दुमरं नांव निळाळे, * पडन मारुनी. ५वाडझ्य मोठाळे वाढे झ०इसारली वाच्या उट्टाणांमळे कासळन पडत. फिरे, हिंडे. गह दूऱ्याखोरा. नमल म्हणतात का, मारुतिरायाच्या या बाडळीळांच असल्र अद्वत ळोफाचर आढेत; असं अटूत शर्रारळ त्यांच्या ठिकाणीं हो प्हणूनच रामार्बे दाम्य-दुःनिर्दळणरूप संतसंरक्षणरूप दाम्य-त्यांच्या हातु आळे. रामाचे दास्य करू पाहणाराच्या अंगीं असे लोकोतर शर्रारबल पाहि?

(३) कोपला रुद्र जे काळीं ते काळीं पाहवेचिना बोलणें चालणं केचं? ब्रम्हकल्पांत मांडला न्रम्हांडाहूनि जो मोठा स्थूळ उंच भयानक पुच्छ तं मुर्डिलें माथां पाऊल शून्यमंडळा ।' त्याहून उंच वज्लांचा सव्य बाहो उभारिल, त्यापुढे दूसरा कैंचा, अद्भूत तूळगा नसे! २॥ मांतडमंडळा ऐसे दोन्ही पिंगाक्ष ताविठे कर्केररी घर्डिल्या दाढा उभे रोमांच ऊउठे अद्भूत गजेना केली मेघची वोळेले भुमी तूटले गिरिचे गभि, फूटले, सिंधु आटठे!॥ अद्भूत वेश आवेश कोपला रणकरकशू धमेसंस्थापनेसाठीं दास तो ऊठिला बळे ॥६॥

"ण णन

अम्हांडाचा लय होण्याचा प्रसंग. आझाशमडळांत 3 वजतुल्य असा उजवा बाहु. * त्यासमोर उभा कोग ठाकोळ? त्याचे दोन्ही डोळे सूर्याबबासारखे आरक्तवर्ण होते. कर्कर आवाज करणाऱ्या त्याच्या दाढा एकमेकांवर घर्डिल्या होत्या. » त्याच्या गर्जनेम* प्र्यक्ष मेघच पृथ्वीवर अव तरले आहेत. अस वाटे. पर्वत द्विधा झाले. मारुमीच्या कोपार्चे कारण येथे सांगितल्यामुळे या स्तोजाळा अद्भत गोडी आली आहे. धर्माच्या ऱ्हासास कारणीभूत झाले-या दुषांवर मारुतिराय रागावले होते! ते दीनच्छळकांवर संतापळे होते. हा दिव्य कोप सत्कार्‍यांसाठीं असल्यामुळे भ्रेष्ठांचा सदुणच आहे.

र्‌

(४) अजनीसुत प्रचंड वजपुच्छ काळदेड शक्ति पाहतां वितंड दैत्य मारिले उदंड धगधगी तसी कळा वितंड शक्ति चंचळा चळ्चळीतसे लिळा प्रचंड भीम आगळा २॥ उदंड वाढळा असे विराट धाकुटा दिसे ! त्यजूने सूर्यमंडळा नभात भीम आगळा ळुळीत बाळकी लिळा गिळोनि सूर्यमंडळा बहुत पोळतां क्षणीं थुंकिलोचि तत्क्षणी धगूधगीत बूर्बुळा प्रत्यक्ष सूर्यमंडळा कैराळ काळमूख तो रिपूकुळासि दुःख तो ॥५॥ . रुपं कपी अचाट हा सुवणेकेंड्चास तो। फिरे उदार्स दास तो खळांस काळ भासतो झळक झळक दामिनी वितंड काळकामिनी तयापरी झळाझळी लळीत रोमजावळी

*ना:->>>-< रा ाक्क्ल्ट

भयंकर, प्रचंड. पुष्कळ, > हा एवढा वाढला की त्याच्यापुढे अह्मांड खुर्जे झाळें !' आकाशांत हा सूयमंडळाहून अधिक तेजस्वी प्रचंड दिसे लागला, इंद्रवज हनूला लागतांच तो गळून खालीं पडला. त्याचे ळाल तेजस्वी डोळे स॒यंमंडळासारख्े दिसत होते. भप्रानक, तों शश्वकुळाला भयानक काळमुखासारखा दुःसह होता. तापलेल्या सोम्या- च्या पत्र्यासारसा. १० संसारांत कोठेही आसक्त नाही असा. पूर्ण निरिच्छपणानें. ११ काळाची खरी जी वीज तिच्याप्रमाणे त्याच्या केशापर चमक होती.

9

समस्त-प्राणनाथरे करी जना सनाथरे

अतूळ तूळणा नसे अतूळ शक्ति वीलसे

रपे रसाळ बाळकू समस्तोचित्तचाळकू

कपी परंतु ईश्वरू विश्लेष लाधला वरू ९॥

स्वरुद्र क्षोभल्यावरी तयासि कोण सांवरी

गुणागंळा परोपरी सतेज रूप इंश्ररी १०

समथेदास हा भला कर्पीकुळांत शोभला

सुरारिकाळ क्षोभला त्रिकूट जिंकिळा भला ११

(५)

हनूभंता रामदूता वायुपुत्रा महाबला ।॥।

ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते

कामांतका दानवारी शोकहारी दयाघना

महारुद्रा मुख्यप्राणा मूळमूर्ती पुरातना २॥

वज़देही सौख्यकारी भीमरूपा प्रभेजनां

पंचभूतां मूळमाया तूंचे कतो समस्तही

स्थातिरूपे तूंचि विष्णू संहारक पश्ूपती

परात्परा स्वयंज्योती नामरूपा गुणातिता .॥

सांगतां वर्णितां येना वेदश्याखां पडे ठका ।॥।

शेष तो शिणठी भारी ' नेति नेति ' परा श्रुति ॥५॥ सवोच्या चित्ताचा प्रेरक. त्रिगुणातीत. मौन मारुतिराय ' राम, भक्त देव हे भिन्भ नाहीत. देवभक्तां्चे ऐक्य वेदांनीच प्रतिपादिले आहे असा या स्तोत्नांत भावार्थ आहे.

टॅ

शन्यावतार कैसा हा-मक्ताळागिं परोपरी ।॥

राभकाजीं उतावळा भक्ता रक्षक सारथी वारितो दंधेटें मोटीं २कटीं धांवतो त्वरे

दयाळ हा पूर्ण दाता नाम घेतांचे पावतो धीर वीर कपी मोठा मांगे नव्हेचि सवेथा

उड्डाण अद्धूत ज्याचे लंघिळे सागरा जळा देउनी लिखिता हातीं नमस्कारी सितावरा वाचितां सौमित्र अंगें राम सूख सुखावला गजेती स्वानंदमेळीं त्रम्हानंदे सकळही

अपार महिमा मोठा त्रम्हांदीकासे नाकळे १० अद्भूत पुच्छ तं केस भोंवंडीं नभपोकळी

फांकले तेज तं भारी झांकिले सूयमंडळा ११ देखतां रूप पें ज्याचे उड्डाण अद्धुत शोभले ध्वजांत उध्वे तो बाहू वामहस्त कर्टावरी १२ कसिली हेमकांसोटी घंटा किंकिणि भोवत्या मेखळें जडिलीं मुक्ते दिव्य रत्ने परोपरी १२ माथां मुगुट तो कैसा कोटि चंद्राके ळोपळे

कुंडळें दिव्य तीं कानीं मुक्तमाळा विराजते ॥। १४ केशर रेखिलें भाळीं मुख सूहास्य चांगळें मुद्रिका शोभती बोटीं कंकणे कर मंडित १०

कधी माघार घेणारा नव्हे. > खुवरणांची लंगोटी.

संकर्टे.

चरणीं वाजती अंदे पदीं तोडर गर्जती

कैवारी नाथ दीनांचा स्वामी केवल्यदायकू १६ स्मरतां पाविजे मक्ती जन्ममत्यांसे वारिता

कापती देत्य तेजासी भभ:काराचियां बळ १७ पाडितो राक्षसू नट' आपटी महिमंडळा सोमित्रप्राणयदाताची कपीकुळांत मंडणू १८ दंडिली पाताळशक्ती अहीमही निदाळिले सोडवील रामचेद्रा कोर्ति हे भुवनत्रयीं १९ विख्यात ब्रीद केसं मोक्षदाता चिरंजिवी कल्याण त्याचानि नामे भूतपीशाच्च कांपती २० सपे वश्चिक पश्चादी विष-शीत-निवारण

आवडी स्मरतां भावे काळकृतांत धाकता २१ संकट-बंधर्ने-बाधा-दुःख-दारिद्र-नाशका ।॥। ब्रह्मग्रेंह-पिडा-व्याधी ब्रह्महत्यादि पातके २२ पूरवीं सकळही आद्या भक्तकामकल्पेतरू

त्रिकाळीं पठतां स्तोत्रे इच्छिळ पावती जनीं २३ परंतू पाहिजे भक्ती संथी कांहीं धरू नका रामदासा सहाकारी सांभाळीता पदांपदीं २४

शश 0000 .-.-:-*---५----<५॥ा पा 00

पायांताल हंसळा. ज्ञानदाता, माक्षदाता. > जोरानें. * लक्ष्म- णाचे प्राण वांचाविणारा. बह्मसंघंध, शारीरिक व्याधि, बह्महत्यादि पातके नानाविध संकटे, बंधने झ० कारागृहवास, उष्णशीतादे बाधा, दुःख, दारिद्र, भूतपिशाच्यादिकांच्या पीडा, या सर्वांपासून हणजे त्रिविधतापांपासून मारुतिराय आपल्या उपासकांला सोर्डीवतात. आपल्या उपासकांच्या सर्व कामना

पुरविणारा कल्पवृक्ष. ५७ संदेह, शंका

१० (६)

रुद्र हा समुद्र देखतांक्षणीं उठावला शिरांणिर्चे किराण सज्ञ त्रिकुटास पावला वात जातसे तसाचि स्थूळ देह राहिला वाँवरोनि वावरोनि तो त्रिकूट पाहिला हीनदेव दीनरूप देखतांचि पावला गड्गडीत घड्घडीत कडूकडीत कोपला, लाटि कूटि पाडि फोटि झोडि झोडि झोडला दैत्येतोक एक हाक सरवगवे मोडिला काळदंडसे प्रचंड ते वितंड जातसे

भारभार राजभार पुच्छभार होतसे

पाडिले पछाडिले रुधीरपूर व्हातसे

देत्य बोठंती, “बळे पळोन काय घ्यातसे? ' ॥३॥ काळर्कूट ते त्रिकूट धूट धूट ऊठिळें

दाट थाट लाट लाट कूट कूट कूटिले

घोर मार ते सुमार लूट ठूट ठूटिले चिडिलेचि घर्डिलाचे फूट फूट फूटिळे

महृत्वाचें, मोठें. उड्डाण. > सूक्ष्म टशन न्याहाळून. होन दीन झालेले पाहून. राक्षसांची मुलें. रक्ताचे पूर वाहूं लागलें. दैत्य आपापसांत बोलु लागले की या पासून दूर पळणार तरी कोठे! जिकडे जाल तिकडे हा आहेच ! ' त्रिकटपर्वतावरचे दुष्ट धटिंगण.

११

वजन पुच्छ त्यासि तुच्छ मानिले नि्याचरीं सर्वही खणखणाट ऊठिले घरोषरीं

फुटेचिना तुटेचिना समस्त भागळे करी ळटूलटीत कांपती बहुत धाक अंतरीं हात पाय मान माजे वोढिते पछाडिते अडचणींत अडूकवूनि पीळ पेच काढितं! होहेदडसें अखंड राक्षसासे ताडितं

मूळ जाळ व्याळ जाळ दैत्यकूळ नाडिते थोर धाक एक हाक त्रिकुटांत पावळे

घरोघरींच वळवळी, पुढे उदंड ऊरळें

बैसळे उदंड दैत्य ते सर्भेत घूसळे !

सभा विटंबिळी बळाचे कोणसे सूचळे ७॥ गुप्तरूप मारुती दशाननाकडे भरे

मुगूट पाडिला शिरीं कठोर वज ठोंसरे

सभा विटंबिली बळेचि गरगरीत वावरे

बलाढय दैत्य मारिले कठीण पुच्छ नावरे ८॥ हस्तमार दैत्यमार दंडमार होतसे

लंडसे कलंडसे उलंडलेचि भॅ्डसे

वजासारखें तें पुच्छ! त्याला ते राक्षस फोडू तोडू लागले पण त्यांचे हात मात्र थकले! कंबर. > लोखंडाच्या मसळाप्रमाणे. वळला. गदा ठेवून दिला. गाइग्यांच्या उतरंडीप्रमाणें ते एकमेकावर कोलंडत लख्जा पावत!

१२

येत येत पच्छक्रेत देत्य सवे बोलती

गळीत बैसळे भुमीं बोलती चालती उद्‌ड देव ओआरिले तयांसे भीम आरितो

रितो रामदूत वातसूत लाटि लाटि लाटितो ऊठ आमुचे समस्त कूट कूट कूटितो धूर धूट देत्य त्यास लूट ळूट लूटितो | १०॥ समस्त दैत्य आळितो बळें त्रिकूट जाळितो पुरांत गोपुरे बरी निशाचरांसि बाळितो उदंड अभि ळाविला बहू बळें उठावला कडाडिळा तडाडिला भडाडिला थँडाडिला ११ उदंड जाळिलीं घरें कितेक भार खंचरं किलाण धांवती भरं सुरांस वाटले बरं उदंड देत्य भोवडी तयांस पुच्छ भोवडी काडाकडी खडाखडी गडागडी घडाघडी १२

बळें चपेट मारिला उदंड दैत्य हारिली तरारिळा थरारिळा भयंकरू भरारिला ।॥ गद्वदी तनू वितंड सागरीं सरारिला ट्ट जानकीस भेटला प्रभूकडे सररीरिला १३ गळून, घाबरून. ज्या राक्षसांनी पूर्वो देवांना छळले त्यांनाच

मारुतांनें आतां यथेच्छ बडोवेळे. धाटेंगण, बलाढ्य. समुदाय, टोळ्या, चापट, तडाखा. जिकिला. ७पुढे चालला. वळला.

१३

काळसे विशाळ दैत्य त्यांत एकला मरे थोर धाक एक हांक काळचक्र नावरे !! शक्ति शोधिली बळचि भव्य देखिले धुरे वानरांसहीत रामदास भेटले तवर १४ (७) भुवनदहनकाळीं काळ विक्राळ जैसा सकळ गिळित ऊभा भासला भीम तैसा दुपट कपित झोके झोकिली मेदिनी हे तळवळ धरि धाके धोकली जाउं पाहे गिरिवराने उडाला तो गिरी गुप्त झाला घसरत दश गांव भामकमाजि आला | उडति झडझडारें वक्ष हे नेटपारे पडति कडकडाटें अंगवात धुधाटं थरकत धरणी हे हाणितां वजरपुच्छे रगडित रणरंगीं राक्षस तृणंतुच्छे

ह्या श्लोकांत सर्व स्तोत्राचे रहः्य आहे. काळचक्रातारसा मारुति देत्यसमदायांत शिरला, राक्षसांना खूप बडवून त्यानें निर्वर्य क*न जिंकिले रामाचा खत्री हणजे देवशाक्ते शोधिळी, भब्य झणजे प्रचंड वीर निर्मन रामसेनेंत धुरेळा हणजे अथभागीं स्थापिळे,-व अशा कालचकरूप मारतीर्चे दर्शन समर्थाना झालं! प्रळवकाळीं. > बेगाने. * सोसाट्यांचा झंत्ता- वात. गवताच्या काडीसारखे तुच्छ राक्षस.

१४

सहज रिपुदळाचा थोर संहार केला अवघड गड लंका शीप्र जाळूने आला | सहज करतळें जो मेरुमंदार पाडी

दशवदन रिपू हे कोण कांती बडारी

अगणित गणवेना शक्ति काळासि होरी पवनतनुज पाहा पृणे रुद्रावतारी

(८)

कपिवर उठला तो वेग अड्धूत केला त्रिभुवनजनलोकीं कौ्तिचा घोष केला रघुर्पाति उपकार दाटले थोर भावें !

: परम धिर उदार रक्षिले सोख्यकारं १॥ सबळ दळ मिळालें युद्ध ऊदंड झालें कपिकटक निमालं, पाहतां येश गले, ।॥ परदळ शरघातं कोटिच्या कोटि प्रेत अभिनव रणपातं दुःख बिभीषणात ॥२॥ कपिरिसैघनदाटी जाहली थोर आटी हणउनि जगजेठी धांवणें चार कोटी

दुकाळलेला, भिकारी. जिकी. > स्वर्ग, मृत्यु पाताळ या तीन लोकांतल्या लोकांत. * रामरायही मारु्ता*्या उपकारभाराखालीं ळवले ! ४५ दोन्हीकडचे शिपाई. मेले. रामपक्षीय चानर रसि हे संप्रामांत कामास आले, हणून जगजेठी ह. जगांत श्रेष्ठ अशा मारुतिरायाला चार कोट योजने दूर उद्डाण करावें लागले,

१५ मृतिविरंहित ठेठे मोकळे सिद्ध झाले

सकळ जन निवाले धन्य सामथ्ये चार्ठे बहु प्रिय रघुनाथा, मुख्य तूं प्राणनाथा, उठबिं मज अनाथा, दूर सांडोनि वेथा झडकारे मिमराया तूं करी हढ काया रघुविर भजना या लागवेगेचि जाया तुजविण मज पाहे पाहतां कोण आहे? ह्मणउनि मन माझं रे तुझी वाट पाहे

निर्ज तुज निरवीले, पाहिले, आठवीले, सकळिक निजदासांलांगे सांभाळवीलं | उचित हित करावें, उद्धरावं, धरावे, अनहित करावे, त्वां जनीं येश घ्यावें, ।॥ अंधरटित घडवावे, सेवकां सोडवावं, हरिभजन घडावे, दुःख ते वीर्घडावे,

त्यांना मरणापासून साडाविळे, तहा वीर पन्हा यद्ठाळा 'सिद्र झाले.' भआर्नोदत साले रोगमुक्त खुट्ढ कर. शारारिक पीडा झाल्या>ळीं सम- थोनीं हे प्रेमळ स्तोज केळं आहे. रामान आपले भक्त तझ्या स्वाधीन कले आहेत. श्रीसमथांना उपदेश साक्षांत्‌ रामरायांनी दिला होता, पण मारुति- रायाच्या हातो ते त्यांना देऊन गेले होते. * उपदेश देवोनि दिधला मारुती स्वयें रघपता नीरवषाता ! असे समथोनीच एका अभंगांत झटले आहे. राम हनमंत आ-मरूपी ' याण्माण दोघांचे ऐक्य पर्ढे वाणलें आहे. ' आपल्या सर्व भक्तांचा सांभाळ रामराय तुजकडूत करवितात, ' असा चवथ्या चरणाचा अथ॑ झाहे. यश, श्रेय. अद्गुत पराक्रम. मोडून टांकार्षि

१६

प्रभवर विररांया ! जाहली दृढ काया |

परदळ निवटाया, देत्यकूळे कटाया,

गिरिवर उपटाया रम्य वेषे नटाया

तुर्जांच अलगंठाया ठेविले मुख्य ठाया |

' बहुत संबळ सांठा मागता अल्यस वांटा !

कारेत हित कांठा थोर होइल ताठा

कृपणपण नसावं, भव्य लोकी दिसार्व,

अनुदिन करुणेचे चिन्ह पोटीं वरावे, |

जळधर्र करुणेचा अंतरामाजी राहे

तरि तुज करुणा हे कांनये सांग पाहे ?

कठिण त्हदय झाले ? काय कारुण्य गेलं |

पवसे मज कांर ? म्यां तुझं काय केलें 2

वडिलपण धरावें, सेवकां सांवरावं,

अनहित करांब, तूत हाती धरावे,

निपटचि हटवोदे प्रार्थला शब्दभेदे

कपेधन करुणेचा वाळला रामवेधे ! १०

बहुताचि करुणा या लोटली देवराया सहजाचे कापिकेते जाहली इृढ काया ।॥

परम सुख विलास सवे दासानुदास

पवनतनुज तोष वंदिठे सावकारी ११

२२-२० >

चौरश्रे्टा. धगळ्या स्वतंत्र ठिकाणी. > तुझ्या ठायी शक्ति रामप्रेम बहुत आहे; मला त्यांतला थोडासा वांटा दे. * तूं दयेचा मेघ असून * जपळी अंतरी ' राहतास |

|

(९) ळघूशी परी मूर्ति हे हाटकाची करावी तथा मारुतीनाटकाची असावी सदा ताइतामाजि दंडीं समारंगणीं पाठे दीजे उदंडी ॥१॥ ठसा हेम धातूवरी वायुसूत तथा ताइताचे परी रौप्य धातू तयाची पुजा मंदवारीं करावी | बरी आवडी ऑते पोटीं धरावी ॥२॥ स्वधामोसि जातां प्रभू राम राजा हनूमंत तो ठेविला याच काजा सदा सर्वेदा राम दासासि पावे खळी गांजतां ध्यान सोडून घांवे ।३। अंजनीगीत.

लंकेष्टनी अयोध्ये येतां रामलक्षुमण सीता

हनूमेतं अंजनीमाता दाखविली रामा

चवघे केळा नमस्कार काय बोळे रघूवीर

तुझ्या कुमर आह्यां थोर उपकार केला ॥२॥

सीताशुद्धी येण केली लक्षुमणाची शक्ती हरिळी

लुंका झाळुनी निदीळिली राक्षससेना ॥३२॥

भहिराषण महिरावण जाणा घात कारेती आमुच्या प्राणा

देवीरूपं दोघां जणा रक्षियरू मात

--- 2पपपटणाटणिणाप २पणाणण शिण णणणाणणी णी पेण? ११३ 0?णणाणाणीणे णिणकीण

सोन्याची. मारुतीची मति ताइतांत धालून दुंडाला बांधावी हणजे हजारो वीरांना लढाईतून पिटून काढावयार्च सामर्थ्य तुमच्या अंगीं येईळ. > शानेवारी. आवड, प्रेम, वैकुंठास जातांना. समर्थ आपला अनुभव सांगतात कीं ' मारुतिरायाचा मजवर पूर्ण रुपा आहे जेव्हां जेव्हां दुष्ट मला पौढा करितात तेव्हां तेव्हां ते आपले ध्यान सोडून मत्सरक्षार्थ धांषतात | '

२०

सद्गुरूमुख गूज पुरविळं राघव तुला जाण निरविळें

साच तूं करी ब्रीद पावना हे दयानिघे वायुनंदना भीम-अष्टका वाचितां नरू अक्षयीं तया भौम दे षरू साक्ष बाणली राघवा-मना हे दयानिधे वायुनंदना | १०

श्रीमारातिजन्माचे अभंग. “> & » 6 /-_ ( ) प्रसंगीं री देवांगनांहाती आणेबिला शंंगी यज्ञ तो प्रसंगीं आरंभिला १॥ विभांडिका क्रोध आला असे मारी अयोध्येभीतरी वेगी आला ॥२॥ राजा दशरथ सामोरा जाऊनी अतिप्रीति करूनि सभेनेला २॥ पुत्रस्नुषा दोन्ही देखतां नयनीं आनेदळा मनी नामा क्षणे - आनंदोनी ह्मणे राया धन्य केलं इच्छिले सोहळे पुरवीन | यज्ञाचा आरंभ करी लवलाद्या पुसोनी आचायो वसिष्ठासी ॥२॥ सवे क्रषीजन मिळाळे सकळ मंत्राचा कहोळ कारिताती नामा क्षणे शंगी मुख्यत्वे शोभला यज्ञ आरंमिला तणे तेव्हां ॥४॥ (३ ) आरंमिछा यज्ञ संतोष सवथत्र आने नगर दुमदामित

*--

*णाशाही पला ननटला 210 -. (7०-- “-7---.--*

“00४४-0५ “४00४00 7

दुशरथरजाने पुञ्कामेशियज्ञ करण्यासाठी शंगीकषीला अप्सरा पाठ. चुन आणाविल्े. क्रण्यशृंगीचा पिता विभांडक हा महामाने कोपिष्ट शोता. 3 झथोध्यानगरीतत. * शंंगी त्याचो मार्या शांता यांस पाहून, शीघ्र.

व्र

थशतारायण संतोष पावला प्रत्यक्ष तो भाळा कुंडांतूनी पायस तो पात्र घेऊनियां करीं शुंगीस झडकरी बोलतसे | विलंब करीतां विध वोढवेल सत्वर वहिला भाग करा॥ नामा क्षणे देव येहेल पोटासी ऐस त्यासी अभी सांगे (४ विभाग सत्वर वसिष्ठार्न केळे | राया बोळाविलं सत्निधचि प्रथम ता भाग कोसल्येसी दिळा तेणे क्रोध आला कॅमिष्ठेसीं ।॥२॥ थेतांचि तो क्रोध विभ वोढवले मुखीं झडपिके पिंड घारी॥ आसडोनि पिंड घारीने पे नेला नामा म्हणे घातला अंजनीकरीं 1४] (१) अरष्यमुक पवती ध्यानस्थ अंजनी सांगतस॑ कानीं खण वायु | तव करीं पिंड पडतांचि सत्वर | भक्षी कां निधार स्मरणमात्रे॥ २॥ शिवस्मरणे पिंड प्राशन पै केला जन्मासी तो आळा बळिया रुद्र ॥३॥ नामा झणे जन्म पावतांचि बाळ झाला असे काळ रविमंडला | ४॥

[६] पिंड घारीने झडपिला अजनीनं तो सेविला

अंजनीच्या तपासाठीं महारुद्र आले पोटीं ॥२॥ चेत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समथेसीं महारुद्र प्रगटले नामा हण वंदिल

नाकाशी टकटक ण?प?णी”ी?१णीशशणण0?0?0? 17 --:--प-“ --- "पफ शिण

प्राप्त होईल. प्रथम, > कक्र्यांला. घारानं पिंड उडविला अंजनांन्या हातांत

भय 'फतणीपणप?? २0० कत

रर (७|

करप्यमूक पवती अंजमी तप करी आठविला अंतरीं सदाशिब ॥१॥ तपाचीया अंतीं शिव जाला प्रसन्न | ' मागे वरदान काय इच्छा '॥।२| यरी झगे, ' तुज ऐसा व्हावा पुत्र ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी '॥३॥ हणतसे शिव ' अंजुळी पसरुनी बेस माझे ध्यानीं समाधान वासुदेव येउनि प्रसाद देइल तुजळा मक्षी कां बद्दिला अधळंबे ' ॥'५॥ एकाजनादेनी घारी नता पिंड वायुनं प्रचंड आमुडिडा [८] कका घारी मुखीचा पिंड अंजनीच्या करीं | पडतांनिधारीं भक्षियला नवमास हातां जाली ती प्रसूत दिव्य वायुसुत प्रगटला वानराचा वेष सुवणे कोपीन दिसती शोभायमान कुंडलेतीं ३॥ जन्मतांचि जणं सृयात धरिळे इंद्रादिकां दिळ घोर मार अमरपती मारी वज्ञ हनुवटी पडिला करपोटी मेरुचीया वायुदव येवानी बाळ तो उचाळेला अवघाचि रोधिला प्राण तथे ॥६॥ सकळ देव मिळोनी प्रसन्न पैं होती वरदान देती मारुतीसी ॥७॥ सव देव मिळोनी अंजनीसी बाळ देतां प्रात:काळ होतां तेव्हां ८॥

(00... वू ह-( व्र नीं 2. तिथी ती पूर्णिमा चेत्र मास जाण | एकाजनादंनीं रूपाति आळा।।९॥

डी कट ८०००-०२-५१ >. कलन -->------<०------ ऱ्ज्न नना “०-५ 0 2-यपना नट 4५० दा बनव

लंगोटी, ' सुवर्ण कासोटा. ! गर्हेत.

र्र

४9 €* श्रांमासातस्ताते. अभंग. व्ही दारण शरण जी हनमंता तुज आला रम्दृता | काय भक्तिठ्य़ा त्या वाटा मज दावाव्या सुमटा घ्र० | दार आणि धीर स्वामिकाजीं तुं सादर | || तुका ह्मणे रुद्रा अंजनीचिया कूमरा | ९: केली सीताशाद्धी मळ रामायणा आधीं | ऐसा प्रतापी गहून सकळ भक्तांचे भषपण घर० || जाऊांने पाताळा केळी दर्वाची अवकळा २॥ राम लक्षमण नेठे आणिले चारून | जोडनियां कर उभा सन्मुख समार || तुका हणे जपे वायुसृता जाती पाप वत आक . काम घातला बांदोडी काळ केला देशधडी तथा माझे दंडवत कर्पीकळी हनमंत || भ्र | वोरा. समधथाना पा? ळदेवता$ता १. कृष्णन मारोतरायाचा गाख

केळा आहेच. 3 वायुसुताचा जप माझ्तीचे ऱ्यान केल्यानें पापें नष्ट होतात. * बेंदिखान्यांत, दूर पिटाढून लावला,

२9

शरीर वजञाऐस कवंळी म्हांड जो पुच्छ रामाच्या सेवका शरण आळा क्षणे तुका ॥२॥

[४] हनूमंत महाबळी रावणाची दाढी जाळी तया माझा नभस्कार वारंवार निरंतर धु० ।। करोनि उड्डाण केलं लंकेच शोधन जाळियेली लंका धन्य धन्य हणे तुका

4 «७ "३१ केली | ] नामंपाठभाक्ते हनूमंतं केली सेवा रुजु झाळी देवा तर्णे | १॥ नामपाठें शाक्ते अद्भुत हे अंगीं धन्य झाला जगीं कपिनाथ २॥ जनार्दैनाचा एका सेघोनी आदरें नामपाठ स्मरे सर्वकाळ

[६ | अहि रावर्ण राम धरूनिय़ां नेळा थोर मांडिले नि्वाण पायातळीं राम उभा कहवियां हणतसे करीरे स्मरण !1१॥

१५ दृहन ' असाही पाठ आहे. नामस्मरणरूष भक्ति; मारुतिरायांनी राम५भुपाशी नामस्मरणाचाच ( अध्यात्मरामायण, युद्रकांड अ, १६ ) वर मागितला होता; -- | अतस्त्बन्नामसततं स्मरन्स्थास्यामे भतळ यापत्स्थात्याते ते नाम लोके तावत्कलेवरम्‌ ॥१॥ रत्नांच्या पाणीनं बोलावयार्चे ह्णजे;-- यावत्काल तरर्शे यश तोवर तव पाददास वांचावा त्व्रितामृतसद्रस हृदयमटामाजि नित्य सांचावा॥१॥

२५१९

जगा"च्या संकटी रामार्ते स्मरती रामे स्मरावे कवणा देवाचे मरण भर्क्ते चुकाषिठे हणोनी भमर केळा हनूमंत ।२। तुटे जळे बुडे ढळे संसारीं असोनी अलिप्त दुसरीनि अबतारें रामासी जन्मू परी हनूमंत जन्मातीतू ।४। देवासी जन्ममरण दिसते अविनासी

एका जनारदने केळे भक्तरे या॥

[७] धन्य धन्य ते वानर जवळी राम निरंतर ब्र्मादिकां नातुडे ध्यानीं राम वानरगोठणीं ॥। २॥ वेदश्रुति नेणे महिमा तो गुज सांगे प्लवंगमा वानरवेष धरी देव भार्ग्ये लाधला केशव दास झणे ते देवाचे आवडते रघुनाथाचे

वढ उपदेश देऊनी दिधला मारुती स्वर्ये रघुपती नीराषिता ।। नीरावितां तेण झालो रामदास संसारी उदास ह्मणोमीयां॥ झणानी आमुचे कुळी कुळदेवत ।। राम हनूमंत आत्मरूपीं आत्मरूपीं झाला रामी रामदास केला उपदेश दीनोद्धारा ॥४॥

सूर्माव, अंगद, मारुति इत्यादि वानरांच्या मेळ्यांत. मनांतल्या गौष्टी रहम्य. 3३ उदासीन, संगरहित

२६ व्यि कष्टी झाळा जीव केली आठवण पावले चरण भारतीचे संसारसागरीं आकांत वाटला भभःकार कला मारुतीने ॥२॥ मज नाहीं कोणी भारुतीवांचनी चिंतितां निवाणीं उडी घाली || २॥ माझं जिणे माझ्या मारुती लागळे तेणे मार्झ कढ समाधान ॥7॥ उल्लासळें चित्त पाहतां स्वरूप दास हणे रूप राघीबाचे '५ !। | [१० |] बॉप माझा ब्रह्मचारी मातेपरी अवघ्या नारी उपजतां बाळवणीं गिळू पाहे वासंरमणी अंगीं संदराची उटी जया सोन्याची कासोटी | रामकृपची साउली रामदासाची माउली पिली पडता संकष्टी जीव जडभारी स्मरावा अतरीं बल्भीम धृ! वलभीम माझा सखा राहोंदर निवारी दुधर तापत्रय || तापत्रयबाधा बाध शके कांहीं मारुतीच्या पायी चित्त ठेवा ॥२॥ "वा संचिताचा मज उघडला | केवारी जोडला हनमत | हनमंत माझ अंगीचे कवच | मग भय केचे माणिक द्णे ॥४॥

[(२] रामाचीया दता अंजनीच्या सता धांव दिनानाथा आतां वेगीं ॥।

प्रसन्न झाळे. मारुतिराव, > सूर्य

२७

तोडी देवा माझी संसाराची बेडी सज्जनाची जाडी सदा घडो ।२| सदा घडो तुझी पायाची ही सेवा आणिक कांहीं देवा देवं नको देवं नको कांहीं कुबुद्धि वासना | माणिक प्रार्थना करीतसे पद हक मारुती सख्या बलभीमार पृ० ! अंजनिचे वैचनांजन ळेउनि दाखविशी बलसीमा रे॥ १॥ वजतन बलभीमपराक्रम संगित गायनसीमारे दास हणे हा रक्षी आक्मां | त्रिमवनपाषननामारे ३२ | २) केवारी हनुमान आमुचा केवारी हनुमान घरू० पाठीं असतां तो जंगभेठी वरकड काय गुमान? || नित्य निरंतर भजकां रक्षी धरूनिर्या अभिमान दासा राक्षेळ हाच भरोसा वदतो त्याची आण ॥३॥ [३] भज मनुजा हनुमान्‌ छुमाळू भज मनुजा हनुमान्‌ धु० भावे स्मरतां पदकमळाच | राबतसे घारे ज्ञान कू पूजाने अर्चोन प्रम कोतनि सांडुनियां अभिमान निश्चय हा पर्ढि दृढतर जालियां कांहीं नसे तज वाण

0

तिची आज्ञा हेंच कोणी अजन. जगांन श्रेष्ठ असा. > इतरांचा आम्हीं काय परवा करितो ! भरंवसा. सेवा करिते.

र्ट

सहुर्णि कीतर्नि तन्मय मानस दे पद मग सिर्वाण

आममर्त्वे जग ब्रह्म चरचर दे दिठिं सहज समान ॥५॥

देवनाथपरभु ईक्षार्णि सहजे ठाधत अनुभवखाण ६॥ मारुतीस्तवाच्या आया.

श्रीमद्रामपदांबुजमधुपषवरा ! मारुते ! महाबाहो !

या दीनावारे सद्य, त्यज्ञुनि उंदासीनतेसि, तूं बा! हो १॥

व्य्सनाणेवांत बुडतां सुम्नीवा साधुला महा वगा

तारावया सहार्य मेळविला त्वांचि राम हा वगा! ॥२॥

प्रभु्ने बहु पाठविले निजरतनाचा करावया शोध

तो धन्य त्वां केला, लाजाविले सवदी महोयोध

वांचविला प्राणांतर्व्यॅसनीं आणोने ओषधीगिरिलां

तूं पाविकवच म्हणोनि खळ हिंडे रामशरनखीं चिरिला ।।४॥

व्यसनी रामादि झणाति तुजला, ' बा ! धांव पाव हनुमंता ! '

हेती तूंचि खळांचा, यश पावो काळ, होय अनुमती

श्नौरामाच्या पदकमलाच्य़ा ठिकाणी भमरासारखा नित्य रमणारा. उदासीनता टाकून दे' मजवर दुबा कर. 3 संकट समुद्रांत. *मोठ्या वान- राला. मिर्तरे. स॒भ्रीवाचा मित्र जो तं त्यानें त्वां त्याला ताराया राभ हाच पुष म्ह० नोकरा मिळविलीस ! सीतादेवीचा मोठे कसलेले वार. प्राण घेणा- नय संकठांत. द्रोगपर्वताला. १० वज्न. ११ सकटांत. १२ मारणारा. १३ अनुमोदन देणारा. काळाला राक्षसांचा नाश केल्याचे श्रेय मिळो पण. रावणादिकांचा फडशा तंच उडविलास, काळाने तुला मंमती माञ्र दिला नच काळद्प झालास.

२९

था ! एुवगांत तुवांचि त्रत मुख्य अह्यचर्य वागावे, जागविर्ळे मन ' योगीं, जगदुपकारार्थ देह भांगविर्ळ तव विक्रेमाविर्णे, पळभरिहि येतींच खेळबळे वळेणी श्रीमद्रामायणरस रसिकांला स्पष्ट लागता अळणी ७॥

अहिसि याचि लोकीं रामप्रभचा बैहिश्वर प्राण

मज बहु तुझा भरंवसा कीं बा करिशील तूं पारत्रीणय अज्ञानदैशमुखे या मज भंवेसिंधूत कोडिले कुर

शूरे घ्यावा माझा त्वांचि समाचार सत्कृपापूरं

आधीं नित्य जपाव दीनातं, फावल्यास नामात ऐसे भूतदयान्वित ज॑ बहुमत होय दास्य रामा त॑॥ १०

या जी उद्धार करा, दीनाचा पाहतां किती अंत? शे सत अत पहाता, हाता असता समथ भगवत ।। ११ || क. ्क्मारापत प्रभचे आपलें ऐक्य करण्यांत जीव परमात्मा यांचे ऐक्य हाच योग. कर्टविले. > पराक्रमावांचून. * राक्षसांची सेना. वठणाीला' आली नसती. रामायणाला तुझ्या पराक्रमामुळे सारी गोडी आली आहे ! धाहेर फिरणारा. संरक्षण. अज्ञानरुप रावणाने. १० संसारसागरांत. ११ उत्तम दयेचा समुद्र. १२ भूतद्येनं भरलेळें दाय तेंच रामाला. अदधेक आपडतें. दानोदार हीच खर्रा रामसेवा होय. |

आरत्या, | [१]

संत्राण उड्डाण हुंकार वदनी | कारे डळमळ भमंडळ सेंधजळ गगनीं कडाडिले ब्रह्मांड धाका त्रिमवनीं सुरवर नर नीशाचर त्या झाल्या पळणी जयदेव जयदेव जयजय हनुमंता तुमचनि प्रतापे भिथे कृतांता जयेदव जयदेव १॥ दुमदुमले पा- ताळ उठला पडशब्द | धगधंगेळा धरंणीधर मानी- ळा खढ कडाडिळे पवेत उड्गण-- उच्छेद राषीं रागटासा शक्तीचा जोध | जवदेव

(२) जयदेव जयदेव जय महारुद्रा जारत भेटीची दीजे कषादा ।॥| जयदेव ।| भीगभयानक रूप अद्भत वज़नदेही दिसे जसा पवत टोकारूनि नेत्र रामे थरथरित स्थिरता नाहीं चंचळ झाला उदीत ।॥ जय" हुंकारूनी वळ गगनीं ऊपळला | अकम्मात जानकोसी मेटला वन विध्वंसूनी अखंया मारिला ततक्षण ल॑कवरी चवताळठिला |। जय० आटोपेना वानर हटवादी धीट

५४५५0 0४७५७००१०५ कसाला कटी. “णी -टत-डनल--<-

सवेग, वेगाचे, मय, 3) देव दानव मानव यांना महृद्य उत्पन्न

क्षाल,

पडसाद, शेश घाथरा झाला. नक्षत्रांचे फ्तन.

» साता-

देवाचा शोध लावळा. < आवड. उडी मारायला उद्युक्त, ५० रावणाचा

पतन.

१५ निग्रही,

३१

प्रज्वाळीला जाळूं पाहे त्रिकूट मिळूनि रजनीचर कारेती बोभाट धडाडिला वन्ही शिखा लांबट जयदेव ३॥ कडकडित ज्वाळा भडका विशाळ भभ:कारं करुनी भोवंडी लांगूळ|थोर हळकल़ोळ पळत्ती सकळ वोढवला वाटे प्रळयकांठ ।। जय देव 1४ तृतीय भाग लंका होळी पे केली जानकीची शाद्धि श्रीरामा नेली देखोनि आनंदे सेना गजबजली रामीं रामदासा निजभेटी झाली || जय देव ।५|

[३] | || जयजव जय देव जय जय बलभीमा आरती ओवाळं संदर गणसीमा !! जगळेव कोटीच्या कोटी गगबी उटाळा अचपळ चंचल दोणाचळ घेऊनि आडा !। थाला गेला आला कामा यहेलांळा || वानर कटका चटका लावनिवा गेला ।। उत्कट बळ दुबळ खळबळला सना चळवळ कारेतां तडना कोणा ढीसेना उदेड कीती तेथ मनही बसेना दास क्षणेन कळे हामोठाकीं सोना ।। जय देव जब देव ||

भजने.

रघपाते राघव राजाराम पतीत पावन सीताराम नारायण विधि वसिष्ठ राम रामटास कल्याणधाम

वळवळ [क वा. शाप, तपास > पष्कळांच्यपा उपयागा पडळा लहान,

श्रे

सीताशोकविनाशनचंद्रा जय बलर्मामा महारुद्रा ॥२॥ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमानकी |

मारुतिराया बळभीमा हरण आला मजद्या प्रेमा रामराम राम जय सीताभिराम

उपसंहार, हनुमंत आमुची कुळवली राममंडपीं वेला गेली श्रीरामभजरने फळली रामदास बोले ॥१॥ आमुचे कुळीं हनुमंत हनुमंत आमुचे दैवत तयावीण आमुचा परमार्थ सिद्धीर्ते पावे कीं ॥२॥ साह्य आह्मांसी हनुमंत आराध्यदेवत श्री रघुनाथ गुरु श्रीराम समथे उणं काय दासासी! | दाता एक रघुनंदन वरकड लडी देईल काण हं त्यागान आह्यी जन कवणाप्रती मागावे ॥| हणोनी आक्मी रामदास रामचरणी आमुचा विश्वास कोर्सळोनि पडा हें आकाश परी आणिकांची आस पाहू स्वरूपसांप्रदाय अयोध्या मठ जानकी दवी रघुनाथ देवत : म्ारुती-उपासना' तमम्त। वाढविला परमार्थ रामदासी

न्न्ट टपणा

५५२८८ “॥॥४॥॥॥५0 रप--पपाप > “>: » ज्याई

कुळाची घळी. रामभजनांची तिळा फळे आली. > भिकारी. * ज्या ज्याळा रामदास्य तर्त्मात्यर्थ मारात-उपासना करणं असेल त्याने याने ' आकाश कोसळून पडा, पण मी दुसर्‍यापुढं काळञयी हात पसरणार नाटी ब्रल अगोदर पाळलं पाहिजे. रामाषांचुन राम-दासाला दुसरा स्वामी ठाऊ नसला पाहिजे !